
२९ मार्च
१८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
मृत्यू :
१९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.
१९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.
Post a Comment