
२४ मार्च
१३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव झाला. राजा रामदेव यास बंदी केले गेले.
१८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
१९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.
१९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले काँग्रेसरहित केंद्रीय शासन स्थापन केले. मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड झाली.
मृत्यू :
१९९१ - भाऊ समर्थ, आंतराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार.
Post a Comment